करोनाविरोधातील युद्ध महाभारतासारखं: PM मोदी

महाभारतात १८ दिवस तुंबळ युद्ध सुरू होते. आता आपण असेच युद्ध २१ दिवस लढत आहोत. महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते. आता १३० कोटी जनता या युद्धाची सारथी आहे आणि या जनतेच्या ताकदीवरच करोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकू. या संकट काळात काशी देशाला संयम, समन्वय आणि सहशीलतेचा संदेश देऊ शकते. काशीचा अर्थ कल्याण आहे. महादेवाच्या नगरित हे सामर्थ्य आहे. करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे असेल तर घरातच राहा हाच एकमेव उपाय, असं मोदींनी सांगितलं.

करोनाविरोधातील युद्ध महाभारतासारखं: PM मोदी
महाभारतात १८ दिवस तुंबळ युद्ध सुरू होते. आता आपण असेच युद्ध २१ दिवस लढत आहोत. महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्ण सारथी होते. आता १३० कोटी जनता या युद्धाची सारथी आहे आणि या जनतेच्या ताकदीवरच करोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकू. या संकट काळात काशी देशाला संयम, समन्वय आणि सहशीलतेचा संदेश देऊ शकते. काशीचा अर्थ कल्याण आहे. महादेवाच्या नगरित हे सामर्थ्य आहे. करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे असेल तर घरातच राहा हाच एकमेव उपाय, असं मोदींनी सांगितलं.