Budget 2019 : नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प- मोदी
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. 21व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असेही मोदींनी सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे. देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे. सीतारमन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. News Item ID: 599-news_story-1562323394Mobile Device Headline: Budget 2019 : नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प- मोदीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. 21व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असेही मोदींनी सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे. देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे. सीतारमन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. Vertical Image: English Headline: Budget a key step towards ‘New India says PM ModiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाअर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामनअर्थसंकल्पनरेंद्र मोदीरोजगारउत्पन्नSearch Functional Tags: अर्थसंकल्प 2019, निर्मला सीतारामन, अर्थसंकल्प, नरेंद्र मोदी, रोजगार, उत्पन्नTwitter Publish: Meta Description: अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
21व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असेही मोदींनी सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे.
देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे.
सीतारमन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
21व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असेही मोदींनी सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे.
देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे.
सीतारमन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.