Konkan Rain | रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन अद्यापही विस्कळीत; भाजीपाल्याचा तुटवडा, तर अनेक रस्ते बंद

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही. त्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला


                   Konkan Rain | रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन अद्यापही विस्कळीत; भाजीपाल्याचा तुटवडा, तर अनेक रस्ते बंद
<strong>रत्नागिरी/सिंधुदुर्ग :</strong> रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही. त्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला