Sangli, Kolhapur Flood | आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं

मुंबई : सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एनडीआरएफ, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय


                   Sangli, Kolhapur Flood | आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एनडीआरएफ, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय