आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं : खासदार संजय राऊत

नाशिक : आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये. आर्थिक मंदीवर


                   आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं : खासदार संजय राऊत
<strong>नाशिक :</strong> आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये. आर्थिक मंदीवर