आलमट्टी धरणात पाणी अडवल्याने पूर, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती तयार करावी : प्रकाश आंबेडकर

नागपूर : कर्नाटकच्या आलमट्टी धरणात अडवले जाते. या धरणात पाणी अडवल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. शासनाने पूरग्रस्त लोकांना कुठलीही मदत दिली नाही, एकीकडे


                   आलमट्टी धरणात पाणी अडवल्याने पूर, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समिती तयार करावी : प्रकाश आंबेडकर
<strong>नागपूर :</strong> कर्नाटकच्या आलमट्टी धरणात अडवले जाते. या धरणात पाणी अडवल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. शासनाने पूरग्रस्त लोकांना कुठलीही मदत दिली नाही, एकीकडे