औरंगाबाद : सिझेरीयननंतर कापसाचा बोळा पोटात राहिल्याने महिलेचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर शासकीय रुग्णालयातले डॉक्टर नुकतंच बाळंत झालेल्या विवाहितेसाठी यमदूत ठरले आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांना केला आहे. प्रसूतीच्यावेळी सिजेरियन सर्जरी करताना पोटात कापसाचा बोळा राहिल्यानं तनुश्री तुपे या महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला


                   औरंगाबाद : सिझेरीयननंतर कापसाचा बोळा पोटात राहिल्याने महिलेचा मृत्यू
<div dir="auto"><strong>औरंगाबाद :</strong> जिल्ह्यातील गंगापूर शासकीय रुग्णालयातले डॉक्टर नुकतंच बाळंत झालेल्या विवाहितेसाठी यमदूत ठरले आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांना केला आहे. प्रसूतीच्यावेळी सिजेरियन सर्जरी करताना पोटात कापसाचा बोळा राहिल्यानं तनुश्री तुपे या महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला