'कारगिल युद्धाबाबत पाकिस्तान सरकार अंधारात होतं'

कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि तो धोरणात्मक निर्णयही नव्हता, असं माजी माहितीमंत्री असलेले मुशाहिद हुसेन यांनी सांगितलं.

'कारगिल युद्धाबाबत पाकिस्तान सरकार अंधारात होतं'
कारगिल युद्धाबद्दल पाकिस्तान सरकारही अंधारात होतं आणि तो धोरणात्मक निर्णयही नव्हता, असं माजी माहितीमंत्री असलेले मुशाहिद हुसेन यांनी सांगितलं.