कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल : अक्षयकुमार

मुंबई : कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल, अशा शब्दात खिलाडी अक्षयकुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तुमचं शहर, तुमचं गाव पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल. केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत. अशा शब्दात अक्षयकुमारने


                   कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल : अक्षयकुमार
<strong>मुंबई :</strong> कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल, अशा शब्दात खिलाडी अक्षयकुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तुमचं शहर, तुमचं गाव पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल. केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत. अशा शब्दात अक्षयकुमारने