कोल्हापूर, सांगलीतील पुराचा फटका शहरांना; मुंबई, ठाण्यातील दूध, भाजीपाला आवक घटली

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातली महापुराचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात येणाऱ्या भाजीपाला आणि दुधावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये भाजीपालाची आवक 200 गाड्यांनी घटली आहे. तर पुरामुळे दुधाचं संकलन थांबल्याने आणि महामार्गावर पाणी साचल्याने शहरातील दुधाचा पुरवठा घटला आहे. भाजीपाल्याची आवक घटली पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात भाजीपाल्याचा


                   कोल्हापूर, सांगलीतील पुराचा फटका शहरांना; मुंबई, ठाण्यातील दूध, भाजीपाला आवक घटली
<strong>मुंबई :</strong> पश्चिम महाराष्ट्रातली महापुराचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात येणाऱ्या भाजीपाला आणि दुधावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये भाजीपालाची आवक 200 गाड्यांनी घटली आहे. तर पुरामुळे दुधाचं संकलन थांबल्याने आणि महामार्गावर पाणी साचल्याने शहरातील दुधाचा पुरवठा घटला आहे. <strong>भाजीपाल्याची आवक घटली</strong> पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात भाजीपाल्याचा