काश्मीर : 'कलम 370 हटवून भाजपने योग्य वेळी जनभावना साधली'

'फुटीरतावाद निर्माण करणारं हे कलम 370 हटवण्यात यावं, अशी जनतेची मानसिकता होती. त्यामुळे काहींचा अपवाद वगळता सगळ्याच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवत पाठिंबा दिला.'

काश्मीर : 'कलम 370 हटवून भाजपने योग्य वेळी जनभावना साधली'
'फुटीरतावाद निर्माण करणारं हे कलम 370 हटवण्यात यावं, अशी जनतेची मानसिकता होती. त्यामुळे काहींचा अपवाद वगळता सगळ्याच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवत पाठिंबा दिला.'