खराबी ईव्हीएममध्ये नाही, विरोधकांच्या खोपडीत आहे : मुख्यमंत्री फडणवीस

सोलापूर :   विरोधकांच्या मुजोरीमुळे जनतेने त्यांना नाकारलं आहे, त्यांच्या यात्रेकडे कुणी फिरकतही नाही. भाजप आणि मोदींकडून चारीमुंड्या चीत झाल्यावर ईव्हीएम खराब आहे असं विरोधक म्हणतात. मात्र  खराबी ईव्हीएममध्ये नाही तुमच्या खोपडीत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.


                   खराबी ईव्हीएममध्ये नाही, विरोधकांच्या खोपडीत आहे : मुख्यमंत्री फडणवीस
<strong>सोलापूर : </strong>  विरोधकांच्या मुजोरीमुळे जनतेने त्यांना नाकारलं आहे, त्यांच्या यात्रेकडे कुणी फिरकतही नाही. भाजप आणि मोदींकडून चारीमुंड्या चीत झाल्यावर ईव्हीएम खराब आहे असं विरोधक म्हणतात. मात्र  खराबी ईव्हीएममध्ये नाही तुमच्या खोपडीत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.