चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे?

तांत्रिक कारणांमुळे भारताने आपली चांद्रयान मोहीम थांबवली आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोनं सांगितलं आहे.

चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे?
तांत्रिक कारणांमुळे भारताने आपली चांद्रयान मोहीम थांबवली आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोनं सांगितलं आहे.