जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचं लवकरच निवारण करणार : आदित्य ठाकरे

शिर्डी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरु झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा आज शिर्डीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे  साईबाबांचं दर्शन घेऊन मुंबईकडे रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावातून जनआशीर्वाद यात्रा सुरु


                   जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण, नागरिकांनी केलेल्या तक्रारींचं लवकरच निवारण करणार : आदित्य ठाकरे
<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरु झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा आज शिर्डीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे  साईबाबांचं दर्शन घेऊन मुंबईकडे रवाना झाले.</p> <p style="text-align: justify;">लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावातून जनआशीर्वाद यात्रा सुरु