झारखंड: जमावाच्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू

हे हत्याकांड अंधश्रद्धेमुळे झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे चारही जण गावात जादूटोणा करत होते असा संशय आहे.

झारखंड: जमावाच्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू
हे हत्याकांड अंधश्रद्धेमुळे झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे चारही जण गावात जादूटोणा करत होते असा संशय आहे.