देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची किल्ली शेतकऱ्यांच्या हातात

मुंबई : गेल्या महिन्याभरात दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे भाकित केले. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आत्मविश्वासामागचे खरे कारण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक


                   देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची किल्ली शेतकऱ्यांच्या हातात
<strong>मुंबई</strong> : गेल्या महिन्याभरात दोन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे भाकित केले. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या आत्मविश्वासामागचे खरे कारण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीने महाराष्ट्रात 48 पैकी 41 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक