पाच वर्षानंतर सत्ता येणं कठिण; तरीही जिंकलो: मोदी

देशभरातील निवडणुकांचा ट्रेंड पाहता पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा सत्ता येणं कठिण असतं. मात्र असं असतानाही चांगली कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र आणि हरयाणात सत्ता राखण्यात आम्हाला यश आलं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचं विश्लेषण केलं.

पाच वर्षानंतर सत्ता येणं कठिण; तरीही जिंकलो: मोदी
देशभरातील निवडणुकांचा ट्रेंड पाहता पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा सत्ता येणं कठिण असतं. मात्र असं असतानाही चांगली कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र आणि हरयाणात सत्ता राखण्यात आम्हाला यश आलं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीतील विजयाचं विश्लेषण केलं.