पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा, एक्सप्रेस अडकल्या, लोकलसेवाही ठप्प

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र येत्या काही तासात हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशनांवर अडकल्या आहेत. तर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अनेक एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत. सोबतच


                   पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा, एक्सप्रेस अडकल्या, लोकलसेवाही ठप्प
<strong>मुंबई :</strong> मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र येत्या काही तासात हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशनांवर अडकल्या आहेत. तर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने अनेक एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत. सोबतच