मोदींमुळेच चांद्रयान फसले

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ मोहीमेचे उद्घाटन केले आणि ही मोहीम फसली. यापूर्वीच्या सरकारचे हे काम नव्हते,' असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमधील अन्न मंत्री अमरजीत भगत यांनी केले आहे.

मोदींमुळेच चांद्रयान फसले
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ मोहीमेचे उद्घाटन केले आणि ही मोहीम फसली. यापूर्वीच्या सरकारचे हे काम नव्हते,' असे विधान छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमधील अन्न मंत्री अमरजीत भगत यांनी केले आहे.