मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई,


                   मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर
<strong>मुंबई </strong><strong>:</strong> येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई,