... म्हणून पीओकेमध्ये कारवाई करण्यात आली!

जम्मू-काश्मीरमधून भारताने ३७० कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्याचं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवायचं होतं. त्यामुळेच त्यांनी भारतात अतिरेक्यांची घुसखोरी करून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा डाव आखला होता, म्हणून आज लष्कराने अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला करून त्यांचा डाव उधळून लावल्याचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितलं.

... म्हणून पीओकेमध्ये कारवाई करण्यात आली!
जम्मू-काश्मीरमधून भारताने ३७० कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्याचं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवायचं होतं. त्यामुळेच त्यांनी भारतात अतिरेक्यांची घुसखोरी करून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा डाव आखला होता, म्हणून आज लष्कराने अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला करून त्यांचा डाव उधळून लावल्याचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितलं.