महापूर नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी द्या : शरद पवार

पुणे : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगलीची स्थिती अजूनही बिकट आहे. दरम्यान, महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली


                   महापूर नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी द्या : शरद पवार
<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगलीची स्थिती अजूनही बिकट आहे. दरम्यान, महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना 100 टक्के कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली