महापुरामुळे महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांच्या यात्रा स्थगित, मदतकार्यात सहभागी होणार

मुंबई : सांगली, सातारा, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. या पूरपरिस्थितीत त्याठिकाणी मदत करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या राजकीय यात्रा रद्द केल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले दौरे आणि यात्रा रद्द करण्याची आग्रही मागणी 'एबीपी माझा'नं देखील लावून धरली होती.

राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री


                   महापुरामुळे महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांच्या यात्रा स्थगित, मदतकार्यात सहभागी होणार
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सांगली, सातारा, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. या पूरपरिस्थितीत त्याठिकाणी मदत करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या राजकीय यात्रा रद्द केल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले दौरे आणि यात्रा रद्द करण्याची आग्रही मागणी 'एबीपी माझा'नं देखील लावून धरली होती.</p> <p style="text-align: justify;">राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री