रत्नागिरीत पावसाचा जोर कायम, बाजारपेठांमध्ये पाणी, भाजीपाला महागला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील पूरपरिस्थिती कायम राहिल्याने शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन अजूनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे पोलादपूर येथे झाड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात घाट माथ्यावरुन येणारा भाजीपाला


                   रत्नागिरीत पावसाचा जोर कायम, बाजारपेठांमध्ये पाणी, भाजीपाला महागला
<strong>रत्नागिरी :</strong> रत्नागिरी जिल्ह्यात मागील शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील पूरपरिस्थिती कायम राहिल्याने शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन अजूनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे पोलादपूर येथे झाड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात घाट माथ्यावरुन येणारा भाजीपाला