शेतकरी आत्महत्या: 'सोयाबीन उगवलं नाही, असं माझा भाऊ 8 दिवस सांगत होता, शेवटी त्याने जीव दिला'

शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं न उगवल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथील शेतकरी विष्णू शिंदे (39) यांनी आत्महत्या केली आहे.

शेतकरी आत्महत्या: 'सोयाबीन उगवलं नाही, असं माझा भाऊ 8 दिवस सांगत होता, शेवटी त्याने जीव दिला'
शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं न उगवल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथील शेतकरी विष्णू शिंदे (39) यांनी आत्महत्या केली आहे.