सांगली, कोल्हापुरात पुराची स्थिती भीषणच, अजूनही हजारो लोक अडकलेलेच, मुख्यमंत्री आज दौरा करणार

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून आता पुराच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी


                   सांगली, कोल्हापुरात पुराची स्थिती भीषणच, अजूनही हजारो लोक अडकलेलेच, मुख्यमंत्री आज दौरा करणार
<strong>कोल्हापूर/सांगली :</strong> कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून आता पुराच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी