सांगलीत बोट उलटली, ब्रह्मनाळकर म्हणतात पुरात राहायचं की मरायचं हा प्रश्न होता

ब्रह्मनाळमधील गावकरी पुरातून सुटका करण्यासाठी बोटीनं जात असताना ही बोट उलटली आणि नऊ लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.

सांगलीत बोट उलटली, ब्रह्मनाळकर म्हणतात पुरात राहायचं की मरायचं हा प्रश्न होता
ब्रह्मनाळमधील गावकरी पुरातून सुटका करण्यासाठी बोटीनं जात असताना ही बोट उलटली आणि नऊ लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.