स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून सरकारी मदतीसाठी उशीर झाला; जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र

मुंबई : सांगली, कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं आहे. अशाही परिस्थितीत भाजपकडून चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून मदतीसाठी उशीर झाल्याची टीका आव्हाडांनी भाजप सरकारवर केली.

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत


                   स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून सरकारी मदतीसाठी उशीर झाला; जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सांगली, कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं आहे. अशाही परिस्थितीत भाजपकडून चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून मदतीसाठी उशीर झाल्याची टीका आव्हाडांनी भाजप सरकारवर केली.</p> <p style="text-align: justify;">जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत