सरकार आता पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार, राज्य सरकारने निर्णय बदलला

मुंबई : पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते. सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सदर आदेश दिले होते. मात्र यावर चौफेर टीका झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला असून आता राज्य सरकारचा पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार आहे.  सरकारकडून रोखीने मदत देण्याचे अधिकार


                   सरकार आता पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार, राज्य सरकारने निर्णय बदलला
<strong>मुंबई :</strong> पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते. सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सदर आदेश दिले होते. मात्र यावर चौफेर टीका झाल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला असून आता राज्य सरकारचा पूरग्रस्त नागरिकांना रोखीने मदत करणार आहे.  सरकारकडून रोखीने मदत देण्याचे अधिकार