इम्रान खान सरकारच्या एका वर्षात पाकिस्तान कसा बदलला?

पाकिस्तानातल्या सर्व अडचणी 90 दिवसांत सोडवू, देशाचं नशीब बदलू, असं वचन पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI)चे अध्यक्ष इमरान खान यांनी दिलं होतं. खरंच तसं झालं का?

इम्रान खान सरकारच्या एका वर्षात पाकिस्तान कसा बदलला?
पाकिस्तानातल्या सर्व अडचणी 90 दिवसांत सोडवू, देशाचं नशीब बदलू, असं वचन पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI)चे अध्यक्ष इमरान खान यांनी दिलं होतं. खरंच तसं झालं का?