परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री

गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून १४ लाख नागरिक भारतात परतले असून त्यांच्यावर सरकारची करडी नजर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. या लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे त्यांना आवाहन केले असल्याचेही ते म्हणाले.

परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री
गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून १४ लाख नागरिक भारतात परतले असून त्यांच्यावर सरकारची करडी नजर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. या लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे त्यांना आवाहन केले असल्याचेही ते म्हणाले.