महाराष्ट्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयात पुन्हा गुलाल उधळणार, तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा खुल्या पद्धतीनं निवडणुका

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील बंद करण्यात आलेल्या निवडणुका तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, स्टुडंट वेलफेअर आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांत निवडणुकीचा गुलाल उधळणार हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्र


                   महाराष्ट्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयात पुन्हा गुलाल उधळणार, तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा खुल्या पद्धतीनं निवडणुका
<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील बंद करण्यात आलेल्या निवडणुका तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, स्टुडंट वेलफेअर आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांत निवडणुकीचा गुलाल उधळणार हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्र