लातुरात पाणीसंकट, शहरात ऐन पावसाळ्यात 50 टक्के पाणीकपात

लातूर : राज्यात एकीकडे पावसानं अक्षरश: थैमान घातलं असताना लातूरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची वेळ आली आहे. सप्टेंबरपासून लातूर शहराला महिन्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. पावसाने ओढ दिल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लातूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यायी व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे


                   लातुरात पाणीसंकट, शहरात ऐन पावसाळ्यात 50 टक्के पाणीकपात
<p style="text-align: justify;"><strong>लातूर :</strong> राज्यात एकीकडे पावसानं अक्षरश: थैमान घातलं असताना लातूरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची वेळ आली आहे. सप्टेंबरपासून लातूर शहराला महिन्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा होणार आहे. पावसाने ओढ दिल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लातूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यायी व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे